February 27, 2026 6:29 am

Advertisements
विशेष बातम्या

“जागतिक मराठी भाषा दिनी ज्ञानाचा महोत्सव – प्राचार्य डॉ. अनिल निघोट यांच्या आठ पुस्तकांचे भव्य प्रकाशन!”

प्राचार्य डॉ.अनिल निघोट यांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रतिनिधी विवेकानंद फंड दि.२६ फेब्रुवारी मंचर ता. आंबेगाव येथील डॉ.एम.ए.खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल नारायण निघोट यांनी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी लिहिलेल्या शैक्षणिक संदर्भपर आठ पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील सभागृह अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे २६ फेब्रुवारी रोजी पार पडला. प्राचार्य डॉ. अनिल निघोट यांनी एडव्हान्सड एज्युकेशनल सायकोलाजी लर्निग एन्ड टिचींग, मोडर्न – एडव्हान्सड एज्युकेशनल मैनेजमेंट, भावनिक बुद्धिमत्ता आणि सहकार्यात्मक अध्ययन,इंडीयन नोलेज सिस्टीम इन एज्युकेशन, लर्निग एन्ड टिचींग, असेसमेंट एन्ड ईव्हेल्युएशन फोर लर्निग, अध्ययन आणि अध्यापन, अध्ययनासाठी मुल्यांकन

राजकारण

पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गाला अखेर गती; २२०० कोटींच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी, प्रवास होणार अवघ्या ३ तासांत

पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गाला अखेर गती; २२०० कोटींच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी, प्रवास होणार अवघ्या ३ तासांत अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी | ता. २५ पुणे ते अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाच्या कामाला अखेर केंद्र व राज्य शासनाने वेग दिला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी खराडी जंक्शन ते शिरूर बायपास या सुमारे ५५.४ किलोमीटर अंतराच्या कामास सुमारे २२०० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारण्यात येणार असून सहा लेन एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पुणे ते संभाजीनगर हा प्रवास

मत आणि मतभेद

दुःखद घटनेचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम; लोकशाहीचा सन्मान राखत मतदान तारखेत बदल

दुःखद घटनेचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम; लोकशाहीचा सन्मान राखत मतदान तारखेत बदल प्रतिनिधी- विकास साळुंके Rjnews27marathi राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय जीवनावर परिणाम करणाऱ्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. लोकशाहीची प्रक्रिया अबाधित ठेवत, शासकीय शिष्टाचार व संवेदनशीलतेचा आदर राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. या कालावधीत कोणतेही शासकीय, सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम झाला.