February 4, 2026 4:34 am

विशेष बातम्या

नागरगावमध्ये बिबट्याचा पुन्हा थरार; तारकंपाऊंड गोठ्यात घुसून कालवडीवर हल्ला, शेतकरी दहशतीत

नागरगावमध्ये बिबट्याचा पुन्हा थरार; तारकंपाऊंड गोठ्यात घुसून कालवडीवर हल्ला, शेतकरी दहशतीत नागरगाव | प्रतिनिधी – विजय कांबळे. Rjnews27marathi शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरगाव येथे बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत दाखवून दिली आहे. नागरगाव येथील शेतकरी दादा खुळे यांच्या शेतामधील गोठ्यात घुसून बिबट्याने कालवडीवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित गोठ्याला लोखंडी तारकंपाऊंड करण्यात आलेले असतानाही बिबट्याने चक्क नारळाच्या झाडावर चढून उडी घेत गोठ्यात प्रवेश केला. त्यामुळे “गोठ्यात बांधलेली जनावरेच सुरक्षित नसतील, तर माणसांचे काय?” असा सवाल

राजकारण

नागरगावमध्ये बिबट्याचा पुन्हा थरार; तारकंपाऊंड गोठ्यात घुसून कालवडीवर हल्ला, शेतकरी दहशतीत

नागरगावमध्ये बिबट्याचा पुन्हा थरार; तारकंपाऊंड गोठ्यात घुसून कालवडीवर हल्ला, शेतकरी दहशतीत नागरगाव | प्रतिनिधी – विजय कांबळे. Rjnews27marathi शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरगाव येथे बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत दाखवून दिली आहे. नागरगाव येथील शेतकरी दादा खुळे यांच्या शेतामधील गोठ्यात घुसून बिबट्याने कालवडीवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित गोठ्याला लोखंडी तारकंपाऊंड करण्यात आलेले असतानाही बिबट्याने चक्क नारळाच्या झाडावर चढून उडी घेत गोठ्यात प्रवेश केला. त्यामुळे “गोठ्यात बांधलेली जनावरेच सुरक्षित नसतील, तर माणसांचे काय?” असा सवाल

मत आणि मतभेद

दुःखद घटनेचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम; लोकशाहीचा सन्मान राखत मतदान तारखेत बदल

दुःखद घटनेचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम; लोकशाहीचा सन्मान राखत मतदान तारखेत बदल प्रतिनिधी- विकास साळुंके Rjnews27marathi राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय जीवनावर परिणाम करणाऱ्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. लोकशाहीची प्रक्रिया अबाधित ठेवत, शासकीय शिष्टाचार व संवेदनशीलतेचा आदर राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. या कालावधीत कोणतेही शासकीय, सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम झाला.